शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

शनिवार दि. १६ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात :


• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय 

• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय

• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय 

• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने